विद्यार्थिदशेतील मौजमजा, वर्गातील मस्ती, वर्गमित्रांबरोबर झालेले वाद, मारामारी या साऱ्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय जीवन हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाळेतील वादांचे पर्यवसान गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. वादावादीतून शाळकरी मुलांनी शाळेच्या आवारातच थेट शस्त्रे उगारल्याच्या घटना घडल्याने उमलत्या वयातील हिंसा ही चिंतेचा विषय ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा