पुणे : यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी आहे. हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, ते पाहता चिंता वाटू लागली आहे. लोकशाहीच्या मार्गाने म्हणजेच लोकांच्या सहमतीने देश चालवणे, ही लोकशाहीची गरज आहे. स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. आणखी काही दिवसांनी कदाचित लोकसभा, विधानसभा न घेण्याची दुर्बुद्धी सत्ताधाऱ्यांना होईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा