राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपाबरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर या बंडाबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. यानंतर आता फुटीनंतर पडलेले राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा