पिंपरी चिंचवड : गरोदर असताना कामाच्या ठिकाणी करंट लागून सुनीता पवार याना आपले दोन्ही हात गमवावे लागले. हात गमावल्यानंतर त्यांच्या संमतीने पतीने दुसरे लग्न केले . मात्र रोजची होणारी भांडे आणि त्रास यामुळे पती त्यांना सोडून गेला आणि सुनीता पवार याना आता आपले जीवन संपवावेसे वाटले पण,तेव्हा त्यांच्या मुलांच्या काळजीने आपला विचार बदलला आणि मुलांसाठी जगण्याचा निवर्णय त्यांनी केला. आज माझ्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत त्यांनी देखील आत्महत्या करण्याचा विचार न करता आयुष्य आनंदाने जगले पाहिजे असा सल्ला सुनीताने दिव्यांग, अपघातग्रस्त व्यक्तींना दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा