पुणे : जिवाची काहिली करणारा असह्य उकाडा, जनजीवन विस्कळीत करणाऱ्या उत्तरेकडील उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटातून दिलासा देणारा मोसमी पाऊस दोन दिवस अगोदरच गुरुवारी (३० मे) केरळसह दक्षिण तमिळनाडू आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. केरळ आणि ईशान्येत आनंद सरींचा वर्षाव सुरू झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा