पुणे : ‘एकीकडे प्रगतीचे नवनवीन मानके निर्माण होत आहेत. मात्र, आजही एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर मिळत नाहीत. त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांकडे इतर रुग्ण जात नाहीत. वेश्याव्यवसायासारखे गंभीर सामाजिक प्रश्न गल्ल्यांमधून बाहेर पडून सगळीकडे पसरत चालले आहेत. समाजात अनेक प्रश्न नव्याने निर्माण होत आहेत. जुने सामाजिक वास्तव आजही तसेच आहे. काही प्रमाणात या वास्तवाचे स्वरूप बदलत गेले असले, तरीही त्या गोष्टी घडतच आहेत. अशा कठीण परिस्थितीत समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा