पुरंदर तालुक्यातील गोड चवीच्या मोठ्या आकाराच्या अंजीरांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंजीराला चांगला बाजारभाव मिळत असल्याने अंजीरबागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पुरंदर तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येथील शेतकऱ्यांनी धडपड करून, आवश्यक तेवढेच पाणी वापरून अंजीर, सीताफळ, पेरू आदि फळबागा फुलवल्या आहेत. दमट हवामानात कमी पाण्यावर येणारे येथील अंजीर गोड चवीचे व मोठ्या आकाराचे असल्याने सर्वत्र प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये पुरंदरची अंजीर मोठा भाव खातात. या अंजीराची गोड चव बराच वेळ जिभेवर रेंगाळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा