लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राज्यातील दहावीच्या निकालातून सुमारे आठ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षणाची दिशा आणि समुपदेशन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने यंदापासून घेतला आहे.

rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Satyagraha for free education in Vinoba Bhaves gagode village
विनोबा भावे यांच्या गावात मोफत शिक्षणासाठी सत्याग्रह…
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
maharashtra digital university loksatta article
महाराष्ट्रातही हवे डिजिटल विद्यापीठ!
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…

राज्यात दरवर्षी साधारपणे १८ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. परीक्षेचा निकाल साधारपणे सरासरीने ९२ टक्केच्या जवळपास असतो. त्यामुळे सुमारे ८ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहचण्यास त्यांना अडसर निर्माण होत आहे. विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्यासाठीचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

हेही वाचा… पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग

प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी माध्यमिक स्तरावरील दहावीच्या निकालाचे जिल्ह्यातील सर्व शाळांच्या निकालाचे विश्लेषण करून संख्यात्मक दृष्टिकोनातून सर्वाधिक विद्यार्थी किमान अध्ययन क्षमता पातळी प्राप्त करू न शकणान्या शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी तयार करणे, संबंधित शाळांमधील अध्ययन अडसर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिशा, व्यवसाय कौशल्य विकास किंवा अन्य अनुषांगिक उद्बोधनाकरीता शिबिरांचे आयोजन करावे. प्रत्येक तालुक्यासाठी किमान एका उद्बोधन सत्राचे आयोजन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader