‘टाटा मोटर्स’मध्ये वेतनवाढीचा तिढा असतानाच बोनसवरून सुरू असलेली ‘धुसफूस’, ‘बजाज ऑटो’तील कामगारांचे लाक्षणिक उपोषण, हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए)च्या कामगारांना २४ महिन्यांपासून पगार नाही, ‘फोर्स मोटर्स’मध्ये वाद.. उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील कित्येक कंपन्यांमध्ये व्यवस्थापन-संघटनांमध्ये तंटे सुरू आहेत, त्यावर तोडगे निघत नसल्याने औद्योगिक पातळीवर शहर अशांत होऊ लागले आहे. औद्योगिक भूखंडांचे निवासीकरण होऊ लागल्याने कंपन्या बंद पडू लागल्या आणि कामगारांवर संकटाचे ढग जमू लागले आहेत. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. अन्यथा, उद्योगनगरी तथा कामगारनगरी ही शहराची ओळखच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा