पुणे : गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सक्सेस स्टोरी नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी गद्दारी करून ते मोदींचे, गुजरातचे गुलाम झाले. गुजरातमधून आलेले दोन लोक मुंबई, महाराष्ट्राला लुटत आहेत, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला. तसेच हिंदू-मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजप प्रत्येक निवडणुकीत करते. हिमाचल प्रदेशात ९५ टक्के हिंदू असूनही त्यांनी काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे या प्रचाराचा परिणाम होणार नाही, असे मतही त्यांनी मांडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा