पुणे : हवामान विभागाने राज्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरीही सायंकाळपासून पुणे शहरात पावसाचा जोर वाढला आहे. रात्री नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. संतधार पाऊस, खडकवासला धरण साखळीतून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील रस्ते बंद आहेत. शिवाय शहराच्या विविध चौकांमध्ये मंगळवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या तयारी सुरू असल्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा