पुणे : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीचा प्रश्न पुण्यासह राज्यभरात गंभीर झाला आहे. हजारो नागरिकांच्या गुंठेवारीतील सदनिकांची नोंदणी आणि खरेदी-विक्री दस्त नोंद होत नाही. त्यामुळे जमिनीचे रेखांकन (लेआउट) पद्धती सोपी करून त्यामध्ये एकसूत्रीपणा आणावा, जमिनींच्या चालू बाजार मूल्याच्या (रेडीरेकनर) २५ टक्के रक्कम भरून तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या जमिनींची सातबारा उताऱ्यावर नोंद घ्यावी आणि ग्रामीण भागात तुकडाबंदीचे क्षेत्र कमी करावे, अशा विविध शिफारशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारला केल्या आहेत. त्यानुसार लवकरच तुकडाबंदीचे क्षेत्र कमी केले जाणार आहे, म्हणजेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमाणभूत क्षेत्रात बदल होणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा