स्थगिती आदेशाच्या कचाट्यात अडकलेली भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ६०० कोटींचा खर्च होणार असून त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. औंध, बाणेर आणि बालेवाडी येथून या तिसऱ्या टप्प्यातील कामांना प्रारंभ होणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने यातील निम्मा निधी द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेने केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून एकूण पाच हजार कोटींची योजना घाईघाईत दामटण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा