पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. हे वारे तेलंगणा, कर्नाटकातून पुढे वाटचाल करून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा आणि किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
traffic jam three hours morning Mumbra bypass road Oil barrels bursted
शिळफाटा मार्गानंतर मुंब्रा बायपास ठरला नवी डोकेदुखी, तेलाचे बॅरेल फुटल्याने तीन तास झाली होती वाहतूक कोंडी
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

हेही वाचा – पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटवर सीओईपीने दाखवले महामेट्रोकडे बोट

हेही वाचा – पुणे : खासगी बसचे भाडे महागले! एसटीची सेवा बंद असल्याने प्रवाशांची लूट

राज्यात गुरुवारी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद जळगावात १०.९ अंश सेल्सिअस झाली आहे. तर सर्वाधिक कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस सांताक्रुझ येथे होते. पुढील काही दिवस कमाल-किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

Story img Loader