शहरातील वाहतूक समस्येची जबाबदारी झटकणार नसल्याचे स्पष्ट करत वाहतूक हा शहराच्या नगर नियोजनाचाही भाग असल्याचा विसर पडल्याचे मत मांडले. तसेच अरुंद रस्ते, खड्डे, पाणी, मेट्रो, बीआरटी, उड्डाणपुलांची कामे अशा परिस्थितीत केवळ एक तृतीयांश रस्ताच वापरण्यास मिळत असूनही वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा