पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताप्रकरणी राजकीय क्षेत्रातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या निमित्ताने कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या कलगीतुऱ्यात आता वसंत मोरे यांनीही उडी घेतली असून या प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी यासंदर्भात आज सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा