आशिया खंडात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सन १९९७ मध्ये समाविष्ट झालेली गावे विकासापासून अद्यापही दूरच राहिली आहेत. अपुऱ्या मूलभूत सुविधा, खड्डय़ांचे रस्ते, विकास आराखडय़ातील रखडलेली कामे अशी गावांमधील परिस्थिती आहे. गेल्या पंधरा वर्षांत या गावांमधील नागरिकांनी अनेक नगरसेवक निवडून दिले, मात्र त्यांनाही विकासकामे करता आली नसल्याने गावांमधील करदाते नागरिक विकासकामे केव्हा होतील, असा प्रश्न विचारत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा