पिंपरी : झपाट्याने विस्तारत असलेल्या वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, चऱ्होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली आहे. बोअरवेल आटल्याने गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अपुरा, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाल्याने शहरात पाणीटंचाई भासत असून पाच दिवसांपासून समाविष्ट गावे तहानलेलीच आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा