माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भारतानेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, ही ओळख पुसली जाते की काय? अशी भीती पिंपरी चिंचवडमधील अभियंता निनाद पाटीलच्या आत्महत्येच्या घटनेनंतर डोकेवर काढताना दिसते. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमधील वर्धमान सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून, इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या अभियंता निनाद पाटील याने आत्महत्या केली होती. हा निर्णय स्वत: घेतला असून आई-वडिलांना कोणीही त्रास देऊ नये, अशा आशयाची सुसाईड नोट ही त्याने लिहून ठेवली होती. यावरून घरगुती कारणातून निनादने हे टोकाचे पाऊल उचलले नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळं कंपनीच्या ताणतणावातून ही आत्महत्या झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा