पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाची चार वर्षांची मुदत संपूनही केवळ ४८ टक्के काम झाल्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नाेटीस बजावली. नोटीस मिळताच ठेकेदाराने कामाचा कृती आराखडा सादर केला. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपलब्ध होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा