पुणे : शहरातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या असून गतीने सुरू असून दोन वर्षांपूर्वी संपणारे हे काम अजूनही सुरूच आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते अडीच वर्षाची मुदतवाढ मागण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.गेले सात वर्षांपासून हे काम सुरू असल्याने पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघात मध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम पूर्ण होत नसल्याने महापालिकेच्या कामावर कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा