नातेसंबंधातले ताणतणाव विशेषत: पती-पत्नीच्या नात्यांत काही काळासाठी का होईना पडणारे अंतर हा विषय सध्या हिंदी-मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने बोलका होतो आहे. कोणी कितीही नकारघंटा वाजवली तरी देवाब्राह्मणांच्या साक्षीने वगैरे गाठी बांधलेल्या असूनही, दोन दिल एक जान है हम.. अशा सगळ्या घट्ट प्रेमभावनेतून एका बंधनात अडकलेले असोत.. सगळ्यात जवळच्या या नात्यांमधली अंतरे वाढत चालली आहेत, या वास्तवाकडे काणाडोळा करता येणे शक्यच नाही, इतक्या वेगाने हा प्रॉब्लेम घराघरांत वाढत चालला आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘मला काहीच प्रॉब्लेम’ नाही हा चित्रपट किमान हा ‘प्रॉब्लेम’ आहे रे.. इथपर्यंत तरी पोहोचवतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा