

आजही ‘अविश्वसनीय’ वाटणाऱ्या त्या गोष्टीला आता ३१ वर्षे उलटून गेली आहेत. १ जुलै १९९१ रोजी रुपयाचे अवमूल्यन झाले आणि तिथून…
पाचवे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ या वर्षांदरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्याआधीचे चौथे सर्वेक्षण २०१५- १६ मध्ये करण्यात आले…
काही नागरिक संघटित होऊन ‘राष्ट्र’ उभारणी करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ‘राष्ट्र’ हे एक फक्त सामूहिक संबोधन नसते.
‘भारतीयत्व हीच एकमेव जात’ असा ठळक मथळा काही दिवसांपूर्वी, बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो.
प्रश्न कोणतीही गोष्ट स्वीकारण्याचा असतो. समस्येच्या बाबतीतही तेच. ती मान्य केली, स्वीकारली की सोडवणुकीच्या दिशेने पावले टाकता येतात.
हिजाब, हलाल आणि अजान यांच्या संदर्भातील वादांमुळे सध्या कर्नाटक हे राज्य चर्चेत आहे. २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या…
सरकारने नुकतेच संसदेत ‘फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयक, २०२२’ संमत करून घेतले. पण ते घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या…
केंद्र सरकार सातत्याने भाषा करते गरिबांचे कल्याण करण्याची, त्यासाठी गरिबांच्या खिशातून पैसा काढून घेतला जातो आणि प्रत्यक्षात होते मात्र श्रीमंतांचे…
रशियाने कम्युनिस्ट पक्षाचे जोखड फेकून दिल्याच्या ३० वर्षांनंतरच्या, म्हणजे आताच्या रशियाचा प्रमुख हा तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या जिची सगळय़ांना भयंकर दहशत…
धोके ओळखण्यात कमी पडणे निराळे आणि धोके ओळखूनही अविश्वसनीय भाकिते करणे वेगळे! कारण लोकानुनय आणि अर्थनीती यांची गल्लत झाल्यास विकास…
मोदींना उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते आदित्यनाथ हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसावेत असे वाटत आहे