

असे काहीही आपल्याबाबत झाले नाही; कारण कुणा महासत्तेच्या आहारी न जाण्याचा तसेच धर्मसत्तेस राजसत्तेपासून चार हात दूर ठेवण्याचा शहाणपणा आपल्या…
जे ग्रंथ वैचारिक, संशोधनावर आधारित वा विशेषत्वाने लिहिले गेले, त्यांचीच परीक्षणे करण्याचा रिवाज तर्कतीर्थांनी पाळलेला दिसतो
वीस वर्षे त्या कर्करोगाशी झगडल्या. बऱ्याही झाल्या. अखेर वृद्धापकाळाने, समाधानानेच त्यांनी डोळे मिटले.
‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे…
पाण्याचे नवीन स्राोत निर्माण करणे, पाणीसाठ्याचे होणारे बाष्पीभवन नियंत्रित करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, यासारख्या उपायांची सुरुवात आतापासूनच व्हायला हवी.
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे. पण वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबईत रुईया महाविद्यालयात झाले.
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ला हा पूर्वपदावर आलेल्या काश्मिरीयतवर झालेला हल्ला आहे. तिथल्या जीवन, रोजगार आणि देशाशी एकरूप होण्याच्या…
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी अतिरेक्यांनी २७/२८ लोकांची हत्या केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून देशात संतापाची लाट उसळणे नैसर्गिक होते.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी २७ भारतीय हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली व साऱ्या देशात पाकिस्तान व पाक-पुरस्कृत…
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.