

सर्वोच्च न्यायालयाची सूचना रास्तच; पण समाजमाध्यमांवरचा द्वेष वाढतोय हेच अलीकडच्या एका अहवालातून आकडेवारीनिशी दिसतं आहे...
आधी ही समस्या मला फक्त वरळी मतदारसंघापुरती मर्यादित वाटली होती; कारण मला तिथल्या रहिवाशांकडून तक्रारी येत होत्या, पण आता तर…
मुंडे यांना कधीच घरी पाठवता आले असते आणि हे प्रकरण कधीच शांतही करता आले असते. पण मग ते राजकारण कसले?…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची’ (कॅटलॉग) दोन भागांत प्रकाशित करण्याची योजना आखून ती तडीस नेली.
संविधान तर बदलू शकत नाही परंतु त्यापासून मिळणाऱ्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आणि बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र या सरकारकडून होत आहे
तंत्रज्ञानावर ज्याचे नियंत्रण आहे, त्याच्या मानसिकतेमुळे स्त्री आपोआपच दुय्यम ठरवली जात आहे.
‘अनपेक्षित खर्च उद्भवल्यास किंवा अंदाजित केल्यापेक्षा जास्त खर्च होणार असल्यास’ असा खर्च पुरवणी मागण्यांतून उपलब्ध केला जातो.
शिवलकर आणि गोयल हे दोघेही असामान्य प्रतिभेचे डावखुरे फिरकीपटू. त्यांची कारकीर्द साठ आणि सत्तरच्या दशकात बिशनसिंग बेदी यांच्यामुळे झाकोळली गेली
निकोबार महाप्रकल्पाला आदिवासींचा विरोध असूनही तो ‘दिसतच’ नाही, त्यामुळे प्रकल्प तर होणारच... पण त्यातून आपण काय-काय गमावतो आहोत?
मुघलांवर, नेहरूंवर दोषारोप करताना, मुघल पूर्वकाळात असलेल्या शाळांची यादी, त्यात शिकविले जाणारे अभ्यासक्रम, तिथे कोणत्या वर्गातील मुले शिकत याचे संदर्भ…
गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदी उपखोऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही सिंचन व पाणी साठवण क्षमता कमी असल्याने विदर्भ हा प्रगत महाराष्ट्रातील…