

भारताची बाजू खरी आहे, आपण भ्याड नाही, क्रूरही नाही, केवळ न्याय मिळवण्यासाठीच आपला संघर्ष आहे, हे आता जगाला सांगण्यासाठी माणसं…
‘ईडी’कडून होणाऱ्या कारवायांचे सारे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर फोडले.
जैवविविधता टिकवून ठेवण्यात मधमाश्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. मधमाश्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन तर टिकून राहतेच, परंतु जगातील एक लाखापेक्षा जास्त वनस्पतींना फलोत्पादनासाठी मधमाश्या…
पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन ‘नानफा’ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी अमेरिकेच्या व स्वत:च्या फायद्यापुरते पाहिले...
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.
सलग तीन दिवसांचा नागालँड व महाराष्ट्राचा दौरा आटोपून दिल्लीत परतलेले कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान बंगल्याच्या हिरवळीवर निवांत बसले होते.
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून आराखडा सादर…
‘पर्यावरणद्वेषी पळवाटा’ (१९मे) संपादकीय वाचले. आरे जंगलातील वृक्षतोडीविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून खटले दाखल झाले.
‘ऑपरेशन सिंदूर’चे यश प्रत्येक भारतीयाला सुखावणारे आहेच; पण ‘जय जवान, जय किसान’ या लालबहादुर शास्त्रींच्या घोषणेतील ‘किसानां’साठी इथून पुढे तितक्याच…
केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याची निर्मिती करून अमित शहा यांच्याकडे हे खाते सोपविण्यात आल्यापासून सहकारात व्यापक बदल करण्यास सुरुवात झाली.
सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…