

राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहताना असे लक्षात येईल की गांधी आणि बुद्धाचा वारसा सांगणारा भारत स्वातंत्र्यापासूनच अण्वस्त्रांच्या प्रेमात होता.
प्रस्तुत लेख ‘नवभारत’ मासिकाच्या जून १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तेव्हा त्याला उपशीर्षक देत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सूचित केले…
खन्ना हे आडनाव (१९७० ते १९९० च्या दशकांतले हिंदी चित्रपट पाहणाऱ्या) सर्वांना चांगलेच परिचित असते, पण लुधियाना जिल्ह्यातील ‘खन्ना’ हेच ज्यांचे…
‘राजेशाही म्हणावी आपुली...’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन व ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी कल्याणकारी लोकशाही मोडीत…
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार ११ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सत्तेत आले, त्यावेळी त्या सरकारच्या प्राधान्य यादीत दोन महत्त्वाचे विषय…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्त्वज्ञानांची चर्चा करणारे अनेक लेख लिहिले आहेत, पैकी सर्वोत्कृष्ट लेख म्हणून याकडे पाहावे लागते.
खूप प्रयत्न केल्यावरही व्यंगचित्रातले टोकदारपण अपेक्षेएवढे खर्ड्यावर उतरत नाही, हे लक्षात आल्यावर थकलेले राज ठाकरे मटकन खुर्चीत बसले.
कुणाल कामरा नामक एका थिल्लरबाजाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात व्यंगात्मक टिपणीच्या नावाखाली द्वेषमूलक वक्तव्य केले.
‘आकसते बिस्किट, पसरता टीव्ही!’ हा अग्रलेख (३१ मार्च) वाचला. अज्ञान म्हणा वा नाईलाज, पण कर्जाच्या सापळ्यात सापडणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चालले…
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे या ध्येयाने आता नितीशकुमार यांचा चेहरा पुढे करूनच निवडणूक लढवायची…
राजकारण्यांमध्ये दोन प्रकार असतात, एक होयबा म्हणजे कशालाही नाही म्हणायचे नाही, सदासर्वकाळ सर्वांना खूश ठेवायचे. दुसरा वर्ग स्पष्टवक्तेपणाचा.