

दीर्घकाळापासून अविकसित आणि मुख्य प्रवाहापासून विलग असलेल्या प्रदेशांचा विचार केल्याशिवाय भारताची विकासगाथा पूर्ण होऊ शकत नाही.
लोकानुनयाचा एक सापळा तयार होतो आणि तो टाळण्यासाठी आर्थिक शहाणपणाचा नव्हे, तर अधिक लोकानुनयाचा मार्ग पत्करला जातो...
काही वर्तुळांमध्ये झालेल्या टीकेचे गालबोट मात्र आपल्या विजयाला नक्कीच लागले. टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तसेच करायचे, की टीकेची दखल…
चित्रपटामुळे प्रेरित झालेल्या भोळ्याभाबड्या प्रेक्षकांना असे वाटले की लुटीदरम्यान काही खजिना तिथे नक्कीच राहिला असेल. तो शोधण्यासाठी ते तिथे जाताहेत.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. लोकशाही ठोकशाही होत चालली आहे. प्रसिद्ध अमेरिकी विद्वान विल ड्युरान्ट यांनी लोकशाही चालवणारी…
तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे…
आयएएस दर्जाचे अधिकारी या महापालिकांवर आयुक्त म्हणून नेमलेले असतात...
काँग्रेसकडे संसदेच्या अधिवेशनातील योग्य रणनीती असेल तर ट्रम्प या एकाच मुद्द्यावर मोदी आणि केंद्र सरकारला धारेवर धरता येईल; पण काँग्रेसकडे…
चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला....
राज्यातील शहरांचा आकार वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधा पुरविण्यात महानगरपालिका कमी पडत असल्याची सार्वत्रिक तक्रार केली जाते.
सध्या बीड जिल्हा या कारणासाठीच बदनाम झाला आहे. एकंदरीत या प्रकारांमुळे, ‘महाराष्ट्रात उद्याोगस्नेही वातावरण आहे’ असे म्हणणे धाडसाचे ठरेल. म्हणूनच…