

बँकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर वादाचा धुरळा उठल्यावर मनसेने अपेक्षेप्रमाणे आंदोलन मागे घेऊन पुन्हा एकदा धरसोड वृत्तीचे दर्शन घडवले.
‘वक्फ’च्या निमित्ताने मोदींनी ‘एनडीए’वरील पकड घट्ट केल्याचे स्पष्ट झाले; ‘वक्फ’मुळे केंद्रातील सरकारमधील अनिश्चितता संपुष्टात आली. शिवाय, हिंदू ध्रुवीकरणाचा मुद्दा खुंटी…
आपल्यासाठी आता चिनी आयातीवर लक्ष ठेवणे आले. हे लक्ष ठेवणे म्हणजे त्या उत्पादनांस रोखणे. ते तसे करणे म्हणजे चीनने भारतीय…
विसाव्या शतकाच्या मध्यास परंपरेने हिंदुस्तानातील समाजास हिंदी समाज संबोधले जायचे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९४९ च्या अंकात हा…
खासगीकरणाला ब्रिटनमध्ये विरोध होत असताना- म्हणजे १९८६ च्या सुमारास- शीला गौडा लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’मध्ये शिकत होत्या. तिथे जाण्यासाठी त्यांना…
डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटला तरी, त्यातली स्वातंत्र्यासारखी मूल्यं जपण्याचा विचार आजही लागू आहे...
देशाच्या सर्वच शहरांतील नागरिक नियमितपणे कर भरतात; मग संपूर्ण देशातील फक्त शंभर आणि महाराष्ट्रातील फक्त आठच शहरांचा समावेश केंद्र सरकारने…
ट्रम्प महाशय भारतावर आयात शुल्क वाढवून करबॉम्ब आदळत असताना, वफ्फचा कायदा ‘उम्मीद’ नावाने आणून १२-१२ तास निरर्थक विषयांवर संसदेत चर्चा…
पूर्ण वाटोळा चंद्र ही घटना क्षणभरच टिकते, रात्रभर नव्हे. आणि ज्या क्षणी तो पूर्णत्वाला पोहोचतो त्याच क्षणी पौर्णिमा संपते, शुक्ल…
‘नियोजित तिसरी व चौथी मुंबई...’ सुधाकर पाटील यांचा हा लेख वाचला. हा प्रश्न केवळ शेतकरी अथवा मुंबई व रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित…
जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…