

उत्तर भारतात निघणाऱ्या कावड यात्रेत गेली काही वर्षे होत असलेली दांडगाई, अरेरावी आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होत असलेले…
तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.
ब्रिटनमध्ये हयात घालवल्यानंतरही मायदेशाशी म्हणजे भारताशी नाळ घट्ट जोडलेल्या मोजक्या प्रभावी व्यक्तींपैकी एक म्हणजे लॉर्ड मेघनाद देसाई.
व्यापार करारावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव झुगारणे महत्त्वाचे कसे, याबद्दलचे हे टिपण; ‘‘भारत आणि पाकिस्तान जोवर युद्धाची भाषा…
योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यातील सर्वाधिक अडथळा म्हणजे वास्तववादी, परिपूर्ण, विश्वासार्ह माहितीचा अभाव.
बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…
पॅरिस करारातील उद्दिष्टांनाही धक्का देणाऱ्या वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘भू-अभियांत्रिकी’ ही पर्यायात्मक पण वादग्रस्त संकल्पना पुढे येते आहे.…
सरकारचा सर्व भर हा खासगीकरणावर आहे. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ फार काही मूलभूत बदल घडवून आणेल का, याविषयी…
महिला बुद्धिबळाकडे लक्ष वेधणाऱ्या कोनेरू हम्पी, हरिका आणि वैशाली या त्रिकुटाच्या मागून येऊन दिव्या देशमुखने विश्वचषकासह ग्रँडमास्टर किताब पटकावला हे…
आजपर्यंत सरकारने ४८०० कोटींचे ‘अपात्री दान’ देऊन सरकारी तिजोरी विनाकारण रिकामी केली. सध्याच्या डिजिटल युगात हे अर्ज तपासणे सोपे झाले…
मानसशास्त्राने माणसाच्या पलायन, युद्ध, घृणा, वात्सल्य, याचना, संभोग, आत्मसमर्पण, आत्मप्रतिपादन, जिज्ञासा, भूक, निर्मिती, विनम्रता, हास्य (आनंद) या १४ सहजप्रवृत्ती सांगितल्या…