माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी, ‘आता मला बोलायलाच हवं’ अशा भूमिकेतून गेल्या आठवडय़ात सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर जी तोफ डागली, तिचे पडसाद अजूनही पडत आहेत. सिन्हांच्या लेखात काही अपलाप होते. उदाहरणार्थ, जीडीपीचा विकासदर जीडीपी मोजणीच्या जुन्या पद्धतीनुसार दोन टक्के खाली दिसला असता, या त्यांच्या प्रतिपादनाला फारसा आधार नव्हता, पण अर्थव्यवस्थेच्या बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये जाणवणारी खीळ, नव्या गुंतवणुकीचा अभाव, (तीन लाख कोटींच्या कथित काळ्या पैशाने चकवा दिल्यामुळे की काय) आयकर खात्याकडून आणि इतर चौकशी संस्थांकडून आर्थिक घटकांमध्ये उभं केलं जाणारं भीतीचं वातावरण आणि एकंदरच अर्थव्यवस्था मंदीच्या खड्डय़ात कोसळण्याची जोखीम अशा मुद्दय़ांकडे त्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा