भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या वारा प्यायल्यासारखे धावत आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने अलीकडेच ३२,००० ची पातळी ओलांडली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दहा हजाराच्या पातळीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. अशा तुफानी तेजीच्या आवेगात सहसा सारं काही गोडगुलाबी दिसायला लागतं. बाजारातली तेजी ही भारतातल्या आर्थिक सुधारणांची पोचपावती आणि देशाच्या सुदृढ आर्थिक भविष्याची नांदी आहे, असंही अनेकांना वाटू शकतं. पण बाजारातले हे मैलाचे दगड साजरे करताना आपल्याला याचं भान ठेवायला हवं की बाजाराच्या या घोडदौडीत जागतिक प्रवाहांचा मोठा हातभार आहे आणि सध्या मूल्यांकनांना जबरदस्त सूजही आलेली आहे. फुगलेली मूल्यांकनं कधी कधी आणखी टरारून फुगू शकतात, हे खरं असलं तरी त्या फुगण्याला मर्यादा असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यापुढे सावध राहायला हवं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा