बचतदारांकडून अमुक एक दराने ठेवी उभारणं आणि तो पैसा अमुक-अधिक दराने कर्जरूपाने वाटणं किंवा रोख्यांमध्ये गुंतवणं, हे बँकांच्या व्यवसायाचं सूत्र असतं; पण कर्जामध्ये आणि काही रोख्यांमध्ये रक्कम परत न येण्याची किंवा अर्धवट रक्कम बुडण्याची जोखीम असते. बँकेचा नफा जसा बँकेच्या मालकांचा (त्यात बँकेच्या समभागांमधले गुंतवणूकदारही आले) असतो, तशी ही जोखीमही त्यांचीच असायला हवी. ती जोखीम ठेवीदारांपर्यंत पोहोचू नये, यासाठी बँकिंग व्यवसायात काही निर्बंध पाळले जातात. बँकेचं एकूण जोखीमधारी कर्जवाटप हे बँकेतल्या संचित भांडवलाच्या एका ठरावीक प्रमाणातच असावं, हा त्यातला एक मुख्य निर्बंध. त्यामुळे बँकेचं संचित भांडवल अपुरं असेल, तर त्या बँकेच्या कर्जवाटपावरही बंधनं पडतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा