

वयाच्या विसाव्या वर्षी, सन १८७० मध्ये ब्रिटनचा अभ्यास-दौरा या राजकुमाराने केला! त्यांच्या दैनंदिनीमधून त्यांच्या स्वप्नाचा पक्का अंदाज बांधता येतो...
कोणत्याही धर्मातील पारंपरिक चालीरीतींप्रमाणे वक्फ व्यवस्थापनातही कालानुरूप बदल होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी सरकारचे इरादे नेक आणि तेवढ्यापुरतेच हवेत...
आपल्याला एखादी गोष्ट ‘आवडते’ किंवा ‘आवडत नाही’ हे जसे पर्याय असतात तसेच ‘आवडत नाही, पण आवडतच नाही, असेही नाही’ असाही…
भाषणापासून वंचित ठेवण्याच्या या डावपेचाला आज मात द्यायचीच असे मनाशी ठरवत दादांनी खानसाम्याला जरा तिखट भाज्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.
अमेरिकेच्या उजाडमती व्यापारी धोरणांना शिंगावर घेण्याची हिंमत दाखवणारा एकमेव देश म्हणजे चीन.
तर्कतीर्थांनी लिहिलेली ही पहिली प्रस्तावना, म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी ‘दि हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ या शीर्षकाचा…
पातूरसारख्या लहानशा गावातील कुणाला तरी उर्दू पाटीबद्दल इतक्या टोकाचा द्वेष वाटावा की त्या व्यक्तीने चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद ताणून धरावा…
विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांवर राज्यपाल व प्रसंगी राष्ट्रपतींनाही मुदत घालून देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या संदर्भात दिला असला, तरी भविष्यात…
विज्ञानाची साधने वापरताना आपण किती ‘विज्ञानवादी’ झालो आहोत, यावर आपली आधुनिकता अवलंबून असते. या दृष्टीने भारतातील चित्र अतिशय निराशाजनक आहे...
आर्य, वैदिक, हिंदीभाषक परंपरांच्या बाहेरही भारतीयत्व असू शकतं, हे या राज्याच्या राजकारणानं आजही दाखवून दिलं आहे...
राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…