

१० एप्रिल रोजी ‘२६/११ चा एक सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणले गेल्यामुळे आपण ‘दहशतवादावर मोठा विजय’ मिळवल्याच्या आनंदात होतो.
‘सदाचार चिंतनी’चे लेखन डॉ. ग. श्री. खैर यांचे अनुभवसंचित होय. संस्कार देण्याचा, रुजविण्याचा हेतू या लेखनामागे होता ते त्यांनी आपल्या…
वाढीव आयात शुल्क लागू करणे, विद्यार्थ्यांस परत पाठवणे, रशियाची भलामण अशी पावलोपावली माघार घेण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर गेल्या तीन महिन्यांत…
आदिल या स्थानिक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत करून त्यांनी हिंदूमुस्लीम ऐक्याचा संदेशही दिल्यामुळे काही राजकीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली आहे, मात्र…
पाकिस्तान विसाव्या शतकात अमेरिकेच्या कच्छपी लागला आणि आता पाकिस्तानवर चीनची सावली गडद होताना दिसते. विवेकशून्यता पाकिस्तानला विनाशाच्या वाटेकडे घेऊन चालली…
पहाटे दोनपर्यंत फडणवीस, चारपर्यंत शिंदे व नंतर पुन्हा चारपासून मी’ हे अजितदादांचे प्रसिद्ध वाक्य असलेले फलक राज्यभर लागले व चमत्कार…
“जर येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही.” - हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…
असे काहीही आपल्याबाबत झाले नाही; कारण कुणा महासत्तेच्या आहारी न जाण्याचा तसेच धर्मसत्तेस राजसत्तेपासून चार हात दूर ठेवण्याचा शहाणपणा आपल्या…
जे ग्रंथ वैचारिक, संशोधनावर आधारित वा विशेषत्वाने लिहिले गेले, त्यांचीच परीक्षणे करण्याचा रिवाज तर्कतीर्थांनी पाळलेला दिसतो
वीस वर्षे त्या कर्करोगाशी झगडल्या. बऱ्याही झाल्या. अखेर वृद्धापकाळाने, समाधानानेच त्यांनी डोळे मिटले.
‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे…