

‘सदाचार चिंतनी’चे लेखन डॉ. ग. श्री. खैर यांचे अनुभवसंचित होय. संस्कार देण्याचा, रुजविण्याचा हेतू या लेखनामागे होता ते त्यांनी आपल्या…
आदिल या स्थानिक व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत करून त्यांनी हिंदूमुस्लीम ऐक्याचा संदेशही दिल्यामुळे काही राजकीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली आहे, मात्र…
पाकिस्तान विसाव्या शतकात अमेरिकेच्या कच्छपी लागला आणि आता पाकिस्तानवर चीनची सावली गडद होताना दिसते. विवेकशून्यता पाकिस्तानला विनाशाच्या वाटेकडे घेऊन चालली…
पहाटे दोनपर्यंत फडणवीस, चारपर्यंत शिंदे व नंतर पुन्हा चारपासून मी’ हे अजितदादांचे प्रसिद्ध वाक्य असलेले फलक राज्यभर लागले व चमत्कार…
जे ग्रंथ वैचारिक, संशोधनावर आधारित वा विशेषत्वाने लिहिले गेले, त्यांचीच परीक्षणे करण्याचा रिवाज तर्कतीर्थांनी पाळलेला दिसतो
वीस वर्षे त्या कर्करोगाशी झगडल्या. बऱ्याही झाल्या. अखेर वृद्धापकाळाने, समाधानानेच त्यांनी डोळे मिटले.
‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे…
पाण्याचे नवीन स्राोत निर्माण करणे, पाणीसाठ्याचे होणारे बाष्पीभवन नियंत्रित करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, यासारख्या उपायांची सुरुवात आतापासूनच व्हायला हवी.
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे. पण वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबईत रुईया महाविद्यालयात झाले.
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ‘एमआयएम’चे खासदार असादुद्दीन ओवैसींना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.