सात दशकांपूर्वी भारतातून पूर्णपणे नामशेष झालेला चित्ता भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अवघ्या महिनाभरात तो भारताच्या भूमीवर पाऊल ठेवेल, पण तो येथे स्थिरावेल का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणीही देऊ शकलेले नाही. चित्त्याचा अधिवास असणाऱ्या गवताळ कुरणांची कमतरता, मानव-वन्यप्राणी संघर्ष, चित्त्याच्या खाद्याची अनुपलब्धता अशा अनेक स्तरांवर लढा द्यावा लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा