

सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…
‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला...
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या (१४ नोव्हेंबर १९४९) निमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नोव्हेंबर, १९४९ च्या ‘नवभारत’ मासिकात ‘पंडित जवाहरलाल नेहरू…
‘कबीर’ आणि ‘फर्नांडिस’ या प्रवाशांची भेट कलकत्त्याहून (तत्कालीन नाव) दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात, १९७१ च्या एप्रिलमध्ये झाली.
इतिहासात माणसांचं प्रोग्रामिंग करून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत, होताहेत आणि होत राहतील.
आपल्या राजकारणात/ समाजकारणात सध्या सुसंवादाऐवजी वितंडवादच सुरू आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिष्टमंडळांवरून सध्या वाद…
पर्यटकांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील स्थानिकांत दहशतवाद्यांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार काश्मिरींना आपल्या बाजूने वळवू…
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताने स्वसंरक्षणार्थ प्रतिकार केला, ही वस्तुस्थिती असली तरी ती दडपून आपल्याला हवे तेच जगाला सांगण्याचा उपद्व्याप…
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचा घटनाक्रम पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला आता नवे आयाम प्राप्त झाले…
ग्यानेश कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची सूत्रं हाती घेतल्यापासून आयोगाला पुन्हा विश्वासार्ह बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
संग्रहालये माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, त्याला धर्म, पंथ, वय, लिंग यापलीकडे जाऊन अखिल मानवतेशी जोडून घेण्याचे भान देतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण…