भाजपने सरदार पटेलांवर हक्क सांगितला, नरसिंह रावांना आपले म्हटले, प्रणव मुखर्जींचे तर संघाच्या मुख्यालयात स्वागत केले गेले. मनमोहन सिंग यांनाही आपल्यात ओढून घेण्याची संधी भाजपने गमावली हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. काँग्रेसने नेहरूंना महत्त्व दिले, सरदार पटेलांना बाजूला केले, नरसिंह राव यांचे पार्थिवही काँग्रेस मुख्यालयात आणू दिले नाही, प्रणव मुखर्जींचाही सन्मान केला नाही, असे आरोप भाजपने सातत्याने केले आहेत. त्यांच्या आरोपांत तथ्य नाही असे नव्हे. पंतप्रधान मोदींच्या डॉ. सिंग यांच्यावरील स्तुतिसुमनांमुळे भाजपला डॉ. सिंग यांनाही आपल्यात ओढायचे होते असे दिसले. पण ही संधी काँग्रेसने कदाचित हिरावून घेतली असावी. त्यानंतर भाजपचा आणि केंद्र सरकारचा सूर आणि नूर दोन्ही बदलले असे दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा