लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याची भाषा करत निर्माण झालेल्या इंडि आघाडीच्या चिरफळ्या उडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. यात अनपेक्षित किंवा धक्कादायक असे काहीच नाही. इंडि आघाडीत आप विरुद्ध काँग्रेस, तृणमूल विरुद्ध काँग्रेस अशी खडाजंगी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ‘उबाठा’नेही काँग्रेसपासून अंतर राखण्याचे संकेत देत आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी इंडि आघाडीचा प्रमुख भाग असलेल्या आम आदमी पक्षावर थेट देशद्रोही असल्याचा शिक्का मारत खळबळ उडवून दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेतृत्वाला टीकेचे लक्ष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा