बेंगळूरुमध्ये पडत असलेल्या पावसाने तेथील जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले. तेथील सारे तलाव भरून वाहू लागले, शहरभर पाणी घुसले आणि रहिवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले. गेल्या ९० वर्षांत या शहराने एवढा प्रचंड पाऊस पाहिलेला नाही. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यापासून मैलापाण्याच्या निचऱ्यापर्यंत आणि विजेअभावी उद्योग अडचणीत आले आहेत. विशेषत: बेंगळूरुमधील आयटी उद्योग विजेविना पांगुळला आहे. सलग तीन दिवस पडत असलेल्या आणि कर्नाटकच्या या राजधानीतील काही भागांत तर हाहाकार माजवणाऱ्या या पावसाच्या निमित्ताने राजकीय वादही रंगू लागले असून, त्याला अनेक रंग मिळू लागले आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये अशी अभूतपूर्व परिस्थती यापूर्वीच्या काळातही निर्माण झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा