माणसाला भूक लागली की, त्याचे दहा गुण नाहीसे होतात, अशी तमिळमध्ये म्हण आहे. हे दहा गुण म्हणजे सन्मान, वंश, शिक्षण, दानशीलता, ज्ञान, परोपकार, तपश्चर्या, मेहनत, चिकाटी आणि इच्छा. आजच्या आधुनिक काळात, निवडणूक आली की त्या काळात या गुणांबरोबरच अन्य नैतिक मूल्येही हरवतात. नुकताच लोकसभेत मांडला गेलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प दिल्ली आणि बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर झाला, हे खरे आहे. पण सत्ताधारी सरकार आपण पुन्हा निवडून येऊ, या आशेने त्याच्याकडच्या संपूर्ण वर्षासाठी असलेल्या निधीपैकी जास्तीत जास्त हिस्सा केवळ काही मोजक्या लोकांनाच वाटते, असा अर्थसंकल्प मी क्वचितच पाहिला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी हीच गोष्ट केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा