‘भांगेतील तुळस!’ हा अग्रलेख (२४ फेब्रुवारी) वाचला. ताराबाई भवाळकर यांनी कुंपणाच्या दोन्ही बाजूंना उभे राहून राजकारण करणाऱ्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारले. महाराष्ट्र हा आर्य-द्रविड संस्कृतींच्या संयोगातून घडलेला आहे, असे सांगतानाच त्या ठामपणे म्हणतात, ‘एकारलेपणा टिकत नाही, मग तो धर्माचा असो वा भाषेचा.’ भाषेच्या क्षेत्रात संकुचित दृष्टिकोन ठेवणाऱ्यांस हे विधान निश्चितच अप्रिय ठरणारे आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून होणारे प्रयत्न आणि प्रत्यक्षात मराठी भाषेच्या टिकावाबाबतची दयनीय परिस्थिती यातील विसंगती त्यांनी अचूकपणे अधोरेखित केली. तमिळ, तेलगू, बंगाली समाज आपल्या भाषेचा अभिमान बाळगतो, तर मराठी माणूस मात्र स्वत:च्या भाषेचा न्यूनगंड बाळगतो. त्यामुळे मराठी भाषा बोली म्हणून जिवंत कशी राहील, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा