‘एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट!’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख (२८ फेब्रुवारी) वाचून त्यांच्या काही दाव्यांबाबत प्रश्न पडतात : याआधी देशात जे कुंभ/महाकुंभ झाले ते निष्प्रभ, अंधकार निर्माण करणारे होते असे म्हणायचे आहे काय? ‘देशाची जाणीव’, ‘अधीनतेच्या जोखडातून मुक्तता’ झाल्याचा परिणाम महाकुंभमध्ये पाहायला मिळाला हे मोदी यांचे म्हणणे धर्माला देशाशी नाहक जोडणारे आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. तसेच आपल्याच देशवासीयांचा, या पूर्वी- देशाची जाणीव नसलेले- असे संबोधून, अवमान करणारे आहे. हिंदू या महाकुंभपूर्वी नक्की कोणत्या अधीनतेच्या जोखडात होते?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा