‘सर्वोच्च सुखिन: सन्तु’ हे संपादकीय (शुक्रवार, २६ ऑगस्ट) वाचले. ते लिहिताना, नेमकेपणाने उपरोधिक अन्वयार्थ साधताना तारेवरची कसरत करावी लागली असणार. सर्वोच्च न्यायालयावर वा न्यायालयाच्या निर्णयावर, प्रतिकूल किंवा उपरोधिक भाष्य अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. न्यायालयाविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा असते. पण न्यायालयाच्या भिंती मातीच्या असतील आणि तेथे वावरणारे मातीच्या पायाने वावरत असतील, तर मात्र अवघड होऊन बसते, याची जाणीव संपादकीय वाचताना झाली. सर्वसामान्यांच्या विश्वासाचा एकमेव शिल्लक असलेला उत्तुंग बुरूज ढासळू नये, अशी प्रत्येक भारतीयाची प्रबळ इच्छा आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही दाटलेली ही संदिग्धतेची काजळी केव्हा दूर होईल, असा प्रश्न पडतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा