राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राज्यपालांच्या दोन दिवसांच्या परिषदेत केलेली भाषणे ऐकली, तर राज्यपालपदाचा गैरवापर ७५ वर्षांनी प्रथमच थांबणार की काय, अशी आशा कुणालाही वाटेल! केंद्र व राज्य संबंधांतल्या समन्वयात राज्यपालांची भूमिका कशी नितांत महत्त्वाची आहे, यावर राष्ट्रपती व पंतप्रधानांनी भर दिला. त्यामुळे, गेल्या अवघ्या काही महिन्यांत राज्यपालांमार्फत भाजपविरोधी पक्षांची कोंडी करण्यासाठी योजलेला नवाच मार्ग भाजप आता सोडून देईल का, हा प्रश्न या भाषणांनंतर अधिक महत्त्वाचा ठरतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा