तंत्रज्ञानाचा परीघ वाढत चाललाय. सगळ्यात वेग आहे तो दळण-वळणाच्या तंत्रज्ञानाचा बदलाचा. माणसं किती किती मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात असतात आता. अगदी अफ्रिका ते अंटार्टिका… कुठूनही कुठेही कुणाशीही कधीही संपर्क साधता येऊ शकतो आपल्याला. जग जवळ आलंय वगैरे म्हणतात ते हेच. पण कोणी कोणाच्या जवळ आलं म्हणून अंतर कमी होतंच असं नाही…! गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात सामाजिक चळवळीत चांगली ऊठबस असलेले एक कार्यालयात आले होते… आणि हे सत्य भोसकून गेलं!!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा