मावळत्यांचा कार्यकाळ संपायला अगदी काही तास उरले असताना, संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड झाल्याची सोमवारी घोषणा झाली. देशाच्या वित्तीय व्यवस्थेसाठी इतक्या महत्त्वाच्या पदाबाबत ही टांगलेली स्थिती कशासाठी आणि नाहक उत्सुकता का ताणली गेली हे या निवडीमागे असणाऱ्या सरकारलाच ठाऊक. आपले पूर्वसुरी शक्तिकांत दास यांच्याप्रमाणे मल्होत्रा हेही दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक ते मुंबईतील मिंट स्ट्रीट असा प्रवास करतील. दोघांचीही नोकरशहा म्हणून दीर्घ कारकीर्द आहे आणि अर्थमंत्रालयातील महसूल सचिवपदही दोहोंकडे होते. या पद-संक्रमणातील हे सारखेपण सरकारने मल्होत्रा यांच्या निवडीतून साकारले खरे. परंतु हे सारखेपण व सातत्य इतकेच आणि एवढ्यापुरतेच राहावे अशी सरकारची मनीषा आणि मानसही असावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा