भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजीपासून अमलात आले. संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांची हमी आणि संरक्षणासाठी अनुच्छेद १२४ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. सर्वोच्च न्यायालयाला अनुच्छेद ३२ नुसार, नागरिकांच्या विनंतीवरून सांविधानिक उपाय योजण्याचा अधिकार मिळाला आणि अनुच्छेद १४२ ने या न्यायालयाला हुकूमनामे काढण्याचा अधिकार दिला. अनुच्छेद १४१ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बंधनकारक असेल असे अधिकार बहाल केले आहेत. अशा रीतीने सशक्त, सक्षम ठरलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांनी देशांतर्गत सामान्य माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले. त्या काही विशेष निकालांचा घेतलेला हा आढावा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा