मैत्री असावी तर श्रीकृष्ण व सुदामा सारखी असे महाभारतील मैत्रीचे महात्म्य आपण ऐकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनासुद्धा अशीच एक नि:स्पृह व्यक्ती त्यांच्या जीवनात मिळाली, ती म्हणजे दामोदर सावरकर. तुकडोजी महाराजांचे ‘जीवनयोगी’ चरित्र सुदामजींनी ११ भागांच्या समग्र खंडात निरक्षिरवृत्तीने लिहिले. ग्रामगीता, महाराजांची ग्रंथसंपदा आणि ‘गुरुदेव’मासिकाचे संपादन त्यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा