सद्य दशकात संगणकांची वाढती गणनशक्ती आणि चेता पेशींच्या जालाची प्रारूपे (न्युरल नेटवर्क) वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेने वेगाने प्रगती साधली आहे. एकच ठरावीक काम करणारी यंत्रे बनवण्यात संशोधकांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. पण यानंतरचा टप्पा म्हणजे एकाहून अधिक समस्या हाताळणारी यंत्रे बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘मनाचा सिद्धांत’ आत्मसात करणे गरजेचे आहे. यंत्रे जेव्हा माणसाच्या भावना समजू शकतील तेव्हाच ती माणसांसोबत काम करू शकतील. परंतु मानवाचे भावनिक विश्व आणि विचार प्रक्रिया यंत्रात अंतर्भूत करणे हा पूर्वीच्या टप्प्यांपेक्षा अनेक पटीने अवघड असा टप्पा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा